कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित
सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !