Remove Loudspeakers On Mosque दवर्ली येथील मशिदीवरील भोंगे हटवा !
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
नवीन पर्यटक हंगामाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात विविध समुद्रकिनार्यांवर ‘ऑनलाईन रिअल टाईम’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे.
समुद्रकिनार्यांवर ध्वनीप्रदूषण करणार्या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?
ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
पोलिसांना हे ऐकू येत नाही कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्यांशी साटेलोटे आहे ?
व्यावसायिक ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत, तर दुसर्या बाजूला जागरूक नागरिकांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी संबंधित अधिकार्यांना लाच देऊन पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे.
‘गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्यावर लक्षात येते की, गणरायाच्या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात शुभागमन होत आहे..
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.
उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
पाश्चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !