कोरोना महामारीच्या काळात करावयाच्या घरगुती गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन !

गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन व श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती.

श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥

आम्ही प्रतिदिनच श्री गणेशाच्या छायाचित्राचेे पूजन करत असतांनासुद्धा श्री गणेशचतुर्थीला मात्र गणपतीची वेगळी मूर्ती का आणायची ?

विद्याधिपतीला साकडे !

येणार्‍या काळात होणार्‍या महाभयंकर तिसर्‍या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.

श्री गणेशचतुर्थी विशेष : श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होऊन पूजक आणि पुरोहितांना झाला आध्यात्मिक स्तरावर लाभ !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम

स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त झाला पाहिजे.

धर्माभिमानी हिंदूंना आवाहन

श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्‍या विज्ञापनांमधून श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा.

‘श्री गणेशाय नमः । आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक रूपातील नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !

हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात्

‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.