मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या विरोधातील आंदोलन

कॅनडातील ख्रिस्त्यांचा हा हिंदुद्वेषच आहे ! त्यांच्या आंदोलनाचा आणि हिंदूंच्या मंदिरांचा कोणताही संबंध नसतांना अशा प्रकारची आक्रमणे करून लूटमार करणे, यातून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते !

श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूचे स्वछतागृह हटवा ! – हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

एका शक्तीपिठाच्या ठिकाणी पवित्र गोमुख तीर्थाच्या कुंडाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधून मंदिर समिती त्याचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे मंदिर समितीने हे स्वच्छतागृह तेथून तात्काळ हटवणे आवश्यक आहे !

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – वरिष्ठ अधिवक्ता किरण बेट्टादपूर, सर्वाेच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय

सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या आर्थिक ताळेबंदांमध्ये घोळ ! जर सर्व धर्म समान असतील, तर केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ? मंदिरांची सरकारच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ‘मंदिरे सोडा’ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रसरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंनाही समान न्याय, धार्मिक अधिकार मिळायलाच हवा.

पतियाळा (पंजाब) येथील श्री महाकाली मंदिरात मूर्तीचे पावित्र्य भंग करू पहाणार्‍या तरुणाला अटक !

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !

पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ?

धर्मांधांकडून शिवमंदिर कह्यात घेऊन तेथे थडगे बांधण्यात येत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

महाराष्ट्रातील गड-किल्ले, देहलीच्या मोकळ्या जागा आणि आता राजस्थानमधील मंदिरे या सर्व ठिकाणी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होणे, ही धोक्याची घंटा असून याविरोधात केंद्र सरकारने वेळीच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे !

बेळगाव जिल्ह्यातील ४ मंदिरांवर व्यवस्थापन समिती नेमण्याचा निर्णय काही वेळातच रहित !

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने त्यांचे सरकारीकरण झाल्यास मंदिरांतील चैतन्य झपाट्याने न्यून होते. यास्तव मंदिरे भक्तांच्याच कह्यातच असणे आवश्यक आहे !

रस्त्याच्या रुंदीकरणात हनुमान मंदिर हटवले, तर त्याच्या समोरील चर्च बजरंग दल एका दिवसात हटवेल !  

रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !