भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
‘साधक, भक्त आणि संत यांचे आपल्याकडून नकळत जरी मन दुखावले गेले, तर देव आपल्याला स्वीकारत नाही. देवाला त्याच्यावर प्रेम करणार्यापेक्षा त्याच्या भक्तांवर किंवा साधकांवर प्रेम करणारा अधिक प्रिय असतो.
‘साधक, भक्त आणि संत यांचे आपल्याकडून नकळत जरी मन दुखावले गेले, तर देव आपल्याला स्वीकारत नाही. देवाला त्याच्यावर प्रेम करणार्यापेक्षा त्याच्या भक्तांवर किंवा साधकांवर प्रेम करणारा अधिक प्रिय असतो.
पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या तोंडात तुळशीपत्र ठेवले होते. पूर्ण रात्र उलटल्यानंतरही ते तुळशीपत्र टवटवीत आणि चैतन्यदायी वाटत होते.
‘संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘सुख पाहतां जवापाडें । दु:ख पर्वताएवढें ।।’ मी व्यवहारात असतांना मला असाच अनुभव पावलोपावली येत होता…
राजगुरुनगर (पुणे) येथील साधिका सौ. योगिता औटी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३९ वर्षे) यांना सनातन संस्थेच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. दातेआजी यांच्याविषयी आलेली अनुभूती येथे दिली आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीत आश्रमात साधकसंख्या अल्प होती. तेव्हा सद्गुरु दादा स्वयंपाकघरातही साहाय्य करायचे. ते स्वतःच्या खोलीची स्वच्छता करत असत. सद्गुरु दादांनी आश्रम, साधक आणि साधकांची साधना, यांची काळजी घेतली.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’चे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची दुपारी भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांचा पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी यांची २२ जानेवारीला भेट घेतली.