चिंचवड, पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट !

चिंचवड, पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट देत आहोत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड

ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी इस्रायल बनवण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे हिंदूही त्यांचा संकल्प विसरलेले नाहीत. आज श्रीराममंदिर साकार झाले आहे. पुढचा संकल्पही निश्‍चितपणे पूर्ण होईल !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे लक्षात आणून दिल्याचे महत्त्व अन् त्यामुळे साधिकेला झालेला लाभ !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यावर पायदुखी पूर्णपणे थांबणे

‘वर्ष २०२३ च्या जून मासात (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख यांचा पाय ३ वेळा सुजणे आणि वेदना होऊन पाय भूमीवर ठेवता न येणे’.

अयोध्येत झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी सनातनचे संत आणि साधक यांना वाईट शक्तींनी त्रास देणे

वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला मोठे आक्रमण केले होते.

सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) यांच्या चैतन्यदायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘संत होण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो का ?’’ तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘देव प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला घडवतो. एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर ‘देव आपल्याला काय शिकवत आहे ?’, याकडे लक्ष द्यायचे आणि त्यातून शिकायचे….

चाडेगाव, नाशिक येथील संत पू. यशोदा नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

पू. आजींच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी देवघरात एक फुलपाखरू आले होते. तेच फुलपाखरू दशक्रियेच्या आदल्या दिवशी गीतापठणाच्या वेळी आले होते. तसेच नवव्या दिवशी गीतापारायणाच्या दिवशी पू. आजींच्या खोलीमध्ये २ फुलपाखरे बसली होती.’

माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या एकमेकांविषयीच्या आपुलकीच्या वागण्यामुळे दोन्हीकडे गोकुळातील आनंद अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !

‘हल्लीच्या विवाहात ‘पती-पत्नींचे जुळेल ना’, याची काळजी असते. पू. (सौ.) अश्विनी आणि श्री. अतुल पवार विवाह करून एक झाले. तेव्हा ‘केवळ तेच एकत्र झाले’, असे नसून ‘या दोघांची पूर्ण कुटुंबे एकत्र झाली आहेत’, हे आज लक्षात आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचे कौतुक करणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) !

उद्या २८.१.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.