कुटुंबियांचा आधारस्तंभ आणि सतत कृतज्ञताभावात असणारे पू. (कै.) चंद्रसेन मयेकर !

ते नेहमी म्हणत, ‘‘माझे गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या पाठीशी असल्याने मला कशाचीही काळजी नाही.’’ त्यांनी साधकांच्या मनावरही गुरूंप्रती दृढ श्रद्धा बिंबवली होती. त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरुआज्ञेचे पालन केले.

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या आणि स्वत:च्या चैतन्यमयी अस्तित्वामुळे नातेवाइकांनाही आनंद देणार्‍या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

‘सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्याविषयी त्यांच्या बहिणीला लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांचा ‘कला सारथी पुरस्कारा’ने सन्मान !

आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या येथील आश्रमात २५ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘भाव’ हा समारंभ पार पडला. गायन, वादन, नृत्य यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतून संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांनी ‘साधनावृद्धी आणि साधक निर्मिती’ या विषयावरील सत्संगाची संहिता सिद्ध करण्यासाठी केलेले मार्गदर्शन !

सनातन संस्थेचा मूळ उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या वर्षी साधकांना ‘साधना वृद्धी आणि साधक निर्मिती’, हे ध्येय दिले असणे.

साधकांची मने जिंकून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे) !

पू. अण्णा सर्वांशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलत असतात. त्यामुळे ते ऐकणार्‍यांची मने जिंकतात. ऐकणार्‍यांनाही त्यांनी सांगितलेले ऐकून तशी कृती करायला प्रेरणा मिळते.

सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) मालती शहा (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग !

पुणे येथील सनातन संस्थेच्या १२० व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) मालती शहा आजी (वय ८६ वर्षे) यांनी ६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी रात्री ८.३० वाजता देहत्याग केला.

‘सर्व देव करतो’, याची अनुभूती !

‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’