५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या सहज बोलण्यातून उलगडलेली साधनेची अनमोल सूत्रे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुष्कळ दिवसांनी आश्रमात आल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होणे आणि ते पू. सौरभ जोशी यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्यावर त्यांची भेट होणे

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७ नोव्हेंबर २०२०) या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आजी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

दीपावलीनिमित्त कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींना पू. रमानंद गौडा यांनी केले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.

सनातनचे ‘बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे ‘जावळ’ काढल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात पुष्कळ वाढ होणे आणि जावळ काढण्यासाठी वापरलेल्या वस्तू चैतन्याने भारित होणे

५.३.२०२० या दिवशी सनातनचे ‘दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘जावळ’ काढण्यात आले. या संस्काराचा त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .

सात्त्विक आहाराचे महत्त्व

‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते.

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !

मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.

सद्गुरुद्वयींनी गणेशमूर्तींचे भावपूर्ण पूजन केल्याने मूर्तींमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात त्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तींमधील चैतन्यात आणखी वाढ होणे

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले.