सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचा विचार करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !
सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘हिंदूंनी धर्माचरण सोडल्याने आणि राजकारणी भ्रष्ट झाल्याने आपत्काळ उद्भवला आहे. या काळात टिकून रहाण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रखर साधना करून धर्मसंस्थापनेच्या कार्यात झोकून द्या’ – ह.भ.प. सदाशिव पाटील यांचे आवाहन.
उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त… !
‘मंगळुरू येथे एकदा सद़्गुरु सत्यवानदादा एक सेवा करत होते. ही सेवा संपल्यानंतर विश्रांतीच्या वेळेतही ते वैजयंती माळा बनवण्याची सेवा करत असत. प्रत्यक्षात सद़्गुरु सत्यवानदादा यांना बसायला पुष्कळ त्रास होत असूनही ते सेवा करतात. तेव्हा ‘ते प.पू. गुरुदेवांच्या विचारांशी एकरूप आहेत’, असे जाणवले…
‘सद़्गुरु सत्यवानदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर माझा ‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेव’ हा नामजप आपोआप चालू होतो.
एकदा मला माझ्या शरिरात पुष्कळ दाह जाणवत होता. ‘पूर्ण अंगच भाजून निघत आहे’, अशी माझी अवस्था झाली होती. त्या वेळी सद़्गुरु सत्यवान कदम साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. या वेळी नामजप करत असतांना मला भारतमातेला होणार्या दुःखाची जाणीव होऊन पुढील कविता सुचली.
आम्ही सद़्गुरु दादांच्या घरून आरे तिठ्याकडे जातांना आमच्या समवेत सद़्गुरु दादांची ‘हँडबॅग’ घेतली होती. आम्ही दोघेही (अशोक आणि मी) ‘हँडबॅग’ आलटून पालटून गळ्यात घालून दुचाकीवरून प्रवास करत होतो. तेव्हा आमचे मन एकाग्र होऊन नामजप चालू झाला आणि आमचे शरीर हलके झाल्याचे जाणवले.
होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.
मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?