पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांची त्यांचे कुटुंबीय, सनातनचे सद्गुरु आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात.

चिपळूण (रत्नागिरी) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

प.पू. गुरुमाऊलींचा एकेक शब्द ऐकून काकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘मला जे हवे आहे, ते याच ठिकाणी मिळणार आहे’, याची काकांना निश्‍चिती झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.

संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या विविध प्रार्थना, तसेच साधकांनी करावयाच्या प्रार्थना

शंकराचार्यांनी परमेश्‍वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) : ‘हे परमेश्‍वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ पाहत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .

प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेल्या राजापूर येथील सौ. स्मिता प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !

धर्मावरील आघातांविषयी जागृती करणार्‍या ‘सनातन प्रभात’चा हिंदु समाज ऋणी राहील ! – अधिवक्ता विद्यानंद जोग

गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.

‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावरील ‘ऑनलाईन सत्संगा’चा ६८० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.