श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता होणार श्रीरामललाचा सूर्यतिलक अभिषेक !

येत्या श्रीरामनवमीला, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी सूर्याची किरणे श्रीराममंदिरात श्रीरामललाचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणे’द्वारे (यंत्र आणि प्रकाश यांच्या संयुक्त यंत्रणेद्वारे) श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे गाभार्‍यात पोचतील.

Cooler For Ram Lalla : श्री रामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी गर्भगृहात बसवण्यात आला कुलर !

लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार

अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.

Ayodhya Holi 2024 : अयोध्येत ४९५ वर्षांनंतर भगवान श्री रामलल्लाने खेळली होळी !

श्रीराममंदिरात पुजार्‍यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्‍यांनी होळीविषयी गीते गायली. 

Ramlala Darshan Money Recovery : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या दर्शनासाठी भाविकांकडून सहज दर्शनासाठी वसूल केले जात होते पैसे !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेच उघड केली माहिती !

VHP America Rath Yatra : अमेरिकेतील शिकागो येथून श्रीराममंदिर रथयात्रेला प्रारंभ : ४८ राज्यांतील ८५१ मंदिरांना भेट

हनुमान जयंतीच्या दिवशी होणार सांगता !

Shri Ramlala Live Aarti : श्री रामलल्लाची शृंगार आरती प्रतिदिन सकाळी साडेसहा वाजता दूरदर्शनवर पहाता येणार !

अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Ram Mandir New Guidelines : अयोध्येत श्रीराममंदिरात जाणार्‍या भक्तांसाठी नवी नियमावली लागू !

श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे  रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.

समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.