३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मोदी यांच्या कार्यकाळात गोव्याचा सर्वांगीण विकास झाल्याचेही उद्गार
मोदी यांच्या कार्यकाळात गोव्याचा सर्वांगीण विकास झाल्याचेही उद्गार
भाजपचे नेते डॉ. रजनीश सिंह यांनी या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषणाची मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना पाठवल्यानंतर हा अहवाल मागवण्यात आला.
श्रीराममंदिरात देणगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ६ मोठ्या दानपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त परिसरातील इतर मंदिरांमध्येही दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. देणग्या स्वीकारण्यासाठी ४ ‘काऊंटर’ही उभारण्यात आले आहेत.
अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आतापर्यंत २३ कोटी ८२ लाख भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यातून मंदिराला १२ सहस्र कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामधून मंदिराची क्षमता सर्वांनी लक्षात घ्यावी.
सूर्यतिलक सोहळ्यासाठी २० अष्टधातूच्या नळ्यांपासून ६५ फूट लांबीची एक विशिष्ट रचना सिद्ध करण्यात आली होती. गर्भगृहातील ४ भिंगे आणि ४ आरसे यांमधून श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणे पोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली.
७ नव्या मंदिरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात
३ जानेवारी या दिवशी अयोध्येसाठी ३, तर वालंकिणीसाठी १ रेल्वे जाणार !
जर वल्लभभाई पटेल एक शासकीय आदेश काढून धर्मांधांनी पाडलेले श्री सोमनाथ मंदिर पुन्हा बांधू शकतात, तर त्याच धर्तीवर आज सर्व मंदिरांचे रक्षण झाले पाहिजे. हिंदूंनी यापुढे आपल्याला धर्मांधांना तोंड देण्यासाठी लढण्याची सिद्धता ठेवावी.
धर्मध्वजावर कोविदार वृक्ष असे अंकित । तो असे त्याग आणि शौर्य यांचे प्रतीक ।।
सूर्यदेव असे धर्मतेजाचे द्योतक । ‘ॐ’ चिन्ह असे निर्गुण वाचक ।।
धर्मध्वज असे धर्मराज्याचे द्योतक । धर्म आणि नीती यांचे तो प्रतीक ।।
असे कितीही फलक लावले, तरी बाबरीच्या नावाने कोणतीही वास्तू कधी पुन्हा देशात उभारली जाऊ शकणार नाही, हे धर्मांधांनी लक्षात ठेवावे !