इंग्रज प्रवासी विल्यम फिंचच्या आठवणीतील श्रीराममंदिर !
विल्यम फिंच याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत.
विल्यम फिंच याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत.
‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !
यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.
उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत.
रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे.
अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.
येत्या श्रीरामनवमीला, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी सूर्याची किरणे श्रीराममंदिरात श्रीरामललाचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसर्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणे’द्वारे (यंत्र आणि प्रकाश यांच्या संयुक्त यंत्रणेद्वारे) श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे गाभार्यात पोचतील.
लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार
श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.
श्रीराममंदिरात पुजार्यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्यांनी होळीविषयी गीते गायली.