Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण
भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळओक करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा ज्या विद्यापिठात भरणा आहे, तेथे असे घडले, तर नवल काय ?
रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्चर्यकारकच !
वर्ष २०२४ च्या निवडणुका भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतियांना हिंदु राष्ट्र हव आहे कि सर्वसमावेशी आणि स्थिर धर्मनिरपेक्ष देश हवा आहे ? हे ठरवावे लागेल, असे विधान ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.
माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?
स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !
हिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ?
मशिदी, मदरसे, चर्च यांमध्ये जे काही घडत असल्याचे दिसून येते, त्याविषयी राजेंद्र पाल गौतम कधी विधान करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !
हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !
हिंदु राष्ट्राला विरोध करणारे पुरो(अधो)गामी भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ करण्याच्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धर्मांधांच्या मनसुब्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !