Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण

JNU Babri Slogan : देहलीतील जे.एन्.यू. विद्यापिठाच्या भिंतीवर लिहिली ‘बाबरी पुन्हा बांधू’ अशी घोषणा !

भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळओक करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा ज्या विद्यापिठात भरणा आहे, तेथे असे घडले, तर नवल काय ?

Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !

Indian overseas congress : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्र हवे कि धर्मनिरपेक्ष स्थिर देश हवा ?, हे जनतेला ठरवावे लागेल !’ – सॅम पित्रोदा

वर्ष २०२४ च्या निवडणुका भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतियांना हिंदु राष्ट्र हव आहे कि सर्वसमावेशी आणि स्थिर धर्मनिरपेक्ष देश हवा आहे ? हे ठरवावे लागेल, असे विधान ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.

CPI(M) Unwanted Advice : धर्म हा वैयक्तिक विषय असल्याने त्याचा वापर राजकीय लाभासाठी न करण्याचा माकपचा फुकाचा सल्ला !

माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा  चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?

Hindu Hater : (म्हणे) ‘हिंदु धर्म एक धोका आहे !’ – स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !

Gyanvapi : (म्हणे) ‘बाबरीविषयी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरू !’ – मौलाना तौकीर रझा

हिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ?

(म्हणे) ‘हिंदूंच्या मंदिरात हत्या आणि मुलींवर बलात्कार होत असल्याने तेथे जाणे बंद करा !’ – आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम

मशिदी, मदरसे, चर्च यांमध्ये जे काही घडत असल्याचे दिसून येते, त्याविषयी राजेंद्र पाल गौतम कधी विधान करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !

संपादकीय : सुखावणारी शिक्षा !

हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्‍या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्‍याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’ हा भारतातील नव्या एकाधिकारशाहीचा आविष्कार ! – माजी खासदार भालचंद्र मुणगेकर

हिंदु राष्ट्राला विरोध करणारे पुरो(अधो)गामी भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ करण्याच्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धर्मांधांच्या मनसुब्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !