भारतीय परंपरेचा आदर्श !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्‍हणजे साडीत असतात. यंदाच्‍या वर्षीचा अर्थसंकल्‍प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून  चालत आलेल्‍या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्‍या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्‍याचे दिसून आले. ..

‘संस्‍कारी’ वानर आणि ‘संस्‍कारहीन’ नर

अंत्‍ययात्रेच्‍या वेळी परिस्थिती हाताळण्‍यासाठी लागणारे संवेदनशील हृदय, सतर्कता यांचा उत्तम मिलाप एका वानरामध्‍ये बघायला मिळावा; मात्र जन्‍माने मनुष्‍याच्‍या अपत्‍यांमध्‍ये पित्‍याप्रती संवेदनशीलतेचा प्रचंड अभाव हा केवळ ‘दैवर्दुविलास’ नव्‍हे का ?

कृत्रिम बुद्धीमत्ता नको, तर शिक्षकच हवेत !

आपण सध्‍या एकविसाव्‍या युगात वावरत आहोत. विज्ञानाच्‍या साहाय्‍याने मनुष्‍याचे जीवन अत्‍यंत सुखकर झाले आहे. यातच आता कृत्रिम बुद्धीमत्तेची, म्‍हणजेच   ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ची भर पडली आहे.

धर्मशास्त्रात लुडबूड नको !

पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.

पंचतत्त्वात विलीन होतांना… !

व्यक्तीचा अपघाती किंवा संशयी मृत्यू झाल्यावर अनेकदा मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. मृत्यूचे नेमके कारण काय ? मृत्यूच्या वेळी काय चुकले आहे ? भविष्यात त्या टाळण्यासाठी कोणते उपाय करू शकतो ?

गोमातेची ओढ !

‘गोमाता’ ही हिंदु धर्मात श्रेष्ठ समजली जाते. गोमातेचे महत्त्व आणि तिच्यामुळे होणारे लाभही पुष्कळ आहेत. गाय जरी मुका प्राणी असला, तरी तिला मानवाप्रमाणे भावना आहेत, याची प्रचीती नुकतीच एका उदाहरणातून आली.

‘इ.व्ही.एम्.’ आणि राजकारणी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला. मंत्रीमंडळ स्थापन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार चालू झाला. पुणे जिल्ह्यातील ‘महाविकास आघाडी’च्या पराभूत ११ उमेदवारांनी ‘इ.व्ही.एम्.’…

पराक्रमी योद्ध्यांचा खरा इतिहास ! 

‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (सी.बी.एस्.ई.) आणि ‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (आय.सी.एस्.ई.) यांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींमध्ये शिकवला जात होता अन् मोगलांच्या इतिहासावर मात्र मोठे धडे देण्यात आलेले होते…

‘स्मार्टफोन’ नावाचा ब्रह्मराक्षस !

शिक्षणक्षेत्रातील ‘प्रथम’ या संस्थेने देशपातळीवर ‘असर २०२४’ हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १४ ते १६ वयोगटातील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे सामाजिक माध्यमांवर वैयक्तिक खाते असल्याचे म्हटले आहे.

बोरन्हाण !

परंपरांना फाटा देऊन दिखाऊपणा करण्याच्या नादात आपण आपल्या पाल्यांची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची अपरिमित हानी करत आहोत, हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.