स्वारगेट बसस्थानकाचे भयानक वास्तव !
गुन्हेगारांना एवढे मोठे रान मोकळे करून देणार्या ऐतखाऊ पोलीस यंत्रणेला काय म्हणावे ? या घटनेमुळे संपूर्ण पोलीसयंत्रणा आणि आगार व्यवस्थापन यांच्या भ्रष्ट अन् कामचुकार व्यवस्थेचे भयावह वास्तव उघडे पडले आहे !
गुन्हेगारांना एवढे मोठे रान मोकळे करून देणार्या ऐतखाऊ पोलीस यंत्रणेला काय म्हणावे ? या घटनेमुळे संपूर्ण पोलीसयंत्रणा आणि आगार व्यवस्थापन यांच्या भ्रष्ट अन् कामचुकार व्यवस्थेचे भयावह वास्तव उघडे पडले आहे !
आपल्या लेकी-सुना, म्हणजेच हल्लीच्या आधुनिक युगात जन्मलेल्या मुलींना साडी आणि ओढणी यांचे ओझे होते. ‘कंफर्टेबल नाही’ (सोयीचे नाही) म्हणतात आणि ‘वेस्टर्न आऊटफीट’ (पाश्चात्त्य पोषाख) घालणे पसंत करतात.
मे २०१३ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आलेला एस्. दुलगज दिग्दर्शित ‘संभाजी १६८९’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता; मात्र परिनिरीक्षण मंडळाने काही दृश्ये आणि भित्तीपत्रकांवर आक्षेप घेतला.
रासायनिक खत हे शेतीत उत्पादन वाढवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. अद्यापही या खतांचा वारेमाप वापर होत आहे. त्याच्या अतीवापराने भूमी, पर्यावरण आणि मानवी आरोग्य बिघडले आहे. ‘
‘समाजवादी पक्ष हा ‘समाजवादी’ नसून ‘नमाजवादी’ आहे’, अशी टीका केली जाते, ती किती सार्थ आहे, यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. मते आणि सत्ता यांसाठी हिंदूंनी अतीखालच्या स्तराला जाऊन त्यांचे सर्वस्व विकले आहे
‘छावा’ने प्रत्येकाला हाती लेखणी घ्यायला लावली. हिंदूंनी आता ती लेखणी केवळ एका पोस्टपुरती मर्यादित न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी ती नेहमी कार्यरत ठेवली पाहिजे.
पूर्वी मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बाह्य आवरणावर ‘हा पदार्थ आरोग्यास हानीकारक आहे’, अशा आशयाची एक ओळ छापलेली असे. सरकारी यंत्रणांना वाटले की, याचे दुष्परिणाम जे होतात, त्याचे छायाचित्र या आवरणावर छापावे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी २ महिन्यांपूर्वी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील त्यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. समाजमाध्यमांतून या संदर्भात प्रखर टीका होत झाली.
काही वर्षांपूर्वीपर्यंत पालक त्यांच्या मुलांना भरपूर वेळ देऊ शकत होते. आई-वडील मुलांना गोष्टी सांगत, मुलांवर सुयोग्य संस्कार करत असत. त्यांच्यासमवेत खेळत असत. त्यामुळे मुलांचे बालपण निरोगी आणि आनंदी असे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्हणजे साडीत असतात. यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून चालत आलेल्या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले. ..