‘ऑनलाईन’ गुन्हेगारांच्या टोळ्या !

‘ऑनलाईन’ गुन्हेगारांच्या टोळ्या !

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग अगदी छोटे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचेही नवनवे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये केवळ अशिक्षितच नव्हे, तर उच्चशिक्षितही फसत आहेत.

जुने ते सोने !

जुने ते सोने !

सध्या मात्र सगळीकडे प्लास्टिक आणि थर्माकोल यांमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे. शहरी भागांत, खेडोपाडी लग्नात प्लास्टिकच्या ताटल्या अन् वाट्या सर्रासपणे वापरल्या जातात.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांनाचा गवसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विक दी ब्रागांका (वय २३ वर्षे) या युवकाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता.

शिक्षकी पेशाचे अधःपतन !

शिक्षकी पेशाचे अधःपतन !

देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या ‘नीट’ परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.

छायाचित्र जिहाद ! 

छायाचित्र जिहाद ! 

वर्धा येथील विवाह सोहळ्यात ‘फ्री लान्सर’ (मुक्त पत्रकार) म्हणून घुसलेला एक धर्मांध जिहादी हिंदु मुलींची वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता. त्यांचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून पुढे ‘ब्लॅकमेलिंग’च्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा हा कट होता.

पालकांचे दिवस !     

पालकांचे दिवस !     

आज भारतातील अनेक कुटुंबे वाढदिवस, विविध दिवस (डे) साजरे करतांना, तसेच काही विशेषप्रसंगी जेवण, केक, सजावट यांवर पूर्वीपेक्षा अधिक व्यय करतात, हे १० मे या दिवशी ‘मदर्स डे’ (मातृदिन)च्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले.

अनोखी मानवंदना !

अनोखी मानवंदना !

२ मे २०२६ या दिवशी भारताच्या अंदमान-निकोबार येथील ‘स्वराज द्वीप’ येथे राधानगर किनार्‍याजवळ समुद्राखाली ६० मीटर x ४० मीटर एवढ्या प्रचंड आकाराचा भारताचा तिरंगा ध्वज पाण्याखाली फडकवण्यात (म्हणजे पसरवण्यात) आला.

कथानकाची कारस्थाने ?

कथानकाची कारस्थाने ?

वरकरणी पहाता बिजय आनंद यांचे म्हणणे चांगले वाटते आणि त्यात काही वावगे वाटत नाही; परंतु ‘घर’ या दुसर्‍या मंदिराला प्राधान्य देण्यास सांगतांना त्यांनी एक उदाहरण दिले आहे.

पैसा हेच सर्वस्व ?

पैसा हेच सर्वस्व ?

भारतात सध्या अनेक पालकांना त्यांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणे, हा जणू एक ध्यास लागलेला आहे. आतापर्यंत मध्यमवर्गात विदेशात नोकरीला जायचे ध्येय असायचे

मराठी भाषेत अनुत्तीर्ण… अनाकलनीय !

मराठी भाषेत अनुत्तीर्ण… अनाकलनीय !

नुकत्याच महाराष्ट्रात लागलेल्या १० वीच्या निकालात तब्बल ९४ सहस्र विद्यार्थी चक्क ‘मराठी’ विषयात अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. अभिजात (समृद्ध) दर्जा मिळालेली मराठी भाषा ही शाळांमध्ये सक्तीची केली असतांनाही राजभाषेची  घसरण शिक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे.