‘उडता’ महाराष्ट्र ?

पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.

कर्मचार्‍यांचा पाट्याटाकूपणा !

भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते

रेल्वेची गती !

रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !

‘कॉपी’ची कुप्रथा !

कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.

मला काय हवे आहे ?

एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.

‘ज्ञानयोगी’चा सन्‍मान !

संस्‍कृत भाषेतील त्‍यांच्‍या योगदानासाठी या वर्षी सरकारने श्रीरामभद्राचार्य महाराज यांना साहित्‍य विश्‍वातील सर्वोत्‍कृष्‍ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कार नुकताच घोषित केला. हा पुरस्‍कार दिला गेल्‍याने खर्‍या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्‍मान झाला !

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !

मॅकडोनाल्डची भेसळ !

‘अन्नामध्ये भेसळ करणे’ हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करील, अशी आशा आहे.

माहेरघर विद्येचे कि नशेचे ?

राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते.

‘जय श्रीराम’ म्हणा !

रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी स्वर्गीय आनंद काय असतो, याचा अनुभव देशवासियांनी घेतला. सारा देश त्या वेळी राममय झाला होता.