सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र ठाऊक नसल्याने बहुतेकांना त्यांचा लाभ पूर्णपणे घेता येत नाही, तसेच ते साजरे करतांना काही विकृत प्रथा वाढत चालल्या आहेत.

Pune Fanatics Samosa Jihad : कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड !

खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे !

IIT Bombay disrespecting Bhagwan RamSita : ‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान !

उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !

Live In Relationship : (म्हणे) ‘लग्नाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाच !’ – झीनत अमान, अभिनेत्री

हे असे सल्ले देण्यापेक्षा झीनत अमान यांनी स्वधर्मातील स्त्रियांवर अन्याय करणार्‍या बुरखा आणि इतर अन्याय्य प्रथांच्या विरोधात बोलावे ! लग्नाआधी लिव्ह इन’मध्ये राहून जमले नाही, तर असे किती वेळा ‘लिव्ह इन’मध्ये रहायचे ?

हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या करण्यात आलेल्या नृशंस छळाचा ऐतिहासिक दस्तऐवज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात सापडला !

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे.

Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !

निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय

Bengal Violence : बंगालमध्ये मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

Bageshwar Dham Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हत्येची धमकी देणार्‍या २ मुसलमान तरुणांना अटक !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !