Kashmir Terrorist Killed:काश्मीरमध्ये चकमकीत १ आतंकवादी ठार
सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.
सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.
केंद्र सरकारकडून आता देशातील हिंदूंसाठी एकच पंचांग बनवण्यात आले आहे. यामुळे सण-उत्सव, उपवास, सुट्या साजरे करतांना येणार्या व्यावहारिक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.
संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !
धर्मांध मुसलमान हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच गोहत्या करतात, हे जाणा ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी परिणामकारक गोहत्याबंदी कायदा झाला पाहिजे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
भारतात आजही महंमद गझनी याचे वंशज कार्यरत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
मुसलमानांनी दिल्या ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा !
ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.
जिल्हाधिकारी कार्यालये ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्या’चा अर्थ त्यांना हवा तसा घेत आहेत. हिंदु धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची संमती मागणार्या अर्जांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची घटना निदर्शनास आली आहे.
बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली.