Gourav Vallabh Quit Congress : सनातन धर्मविरोधी घोषणा देऊ शकत नसल्याने दिले त्यागपत्र ! – प्रा. गौरव वल्लभ
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये केला प्रवेश !
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये केला प्रवेश !
यामुळे आता या या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून पैसे घेता येणार नाहीत आणि त्यांच्याकडे सध्या असलेला पैसाही वापरता येणार नाही.
समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारतात घुसून या नागरिकांना पुष्कळ गंभीर गुन्हा केला असल्याने एवढा खर्च करून त्यांची बडदास्त ठेवण्याची आवश्यकता आहे का ?
मुसलमान नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने केली जातात. याविरोधात याचिका प्रविष्ट करण्याची मागणी अल्पसंख्य समाजाकडून केली जात नाही, हे लक्षात घ्या !
सदर प्रकारानंतर स्थानिक हिंदूंनी संघटित होऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.
धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ?
पुढील २ मासांत पिण्याचे पाणी आणि गुरांच्या चार्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी अधिकार्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करावे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सातत्याने बैठका घेण्यात याव्यात.