देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.

निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

२ संशयित नवी मुंबईतून कह्यात, एकाची ओळख पटली !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २ संशयितांना नवी मुंबईतून कह्यात घेतले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित संस्थेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद

‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप

सरकारी शाळांमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा गोवा शासनाचा स्तुत्य निर्णय !

केंद्रातील शिक्षण मंत्रालय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ योजनेच्या अंतर्गत निधी पुरवणार

समान नागरी कायद्यामुळे गोव्याला शांती लाभली ! – अवधूत तिंबलो, उद्योजक

ते पुढे म्हणाले, ‘‘नागरिकांनी देशभक्तीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. भारत आता पालटत आहे आणि आता चांगले कायदे कार्यवाहीत आणले जात आहेत.’’ या कार्यक्रमाला मडगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे डोळे त्यानेच घडवून घेतले ! – शिल्पकार अरुण योगीराज

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे.

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे व्यापारी संकुलावर मुसलमानांचे आक्रमण !

बलरामपूर येथील व्यापारी संकुलामध्ये मक्केतील काबाचे चित्र असलेल्या पायपोसची विक्री होत असल्याचा आरोप करत मुसलमानांच्या जमावाने त्यावर आक्रमण केले. ही घटना १२ एप्रिल या दिवशी ही घटना घडली.

यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.

गुजरातमधील जैन दांपत्य २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करत घेणार संन्यास !

जैन समाजात भगवंताच्या प्राप्तीसाठी भौतिक सुखाचा त्याग केलेल्यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला जातो, तर हिंदूंमध्ये कुणी अध्यात्माच्या मार्गाला लागले, तर जन्महिंदू त्यांची खिल्ली उडवतात. हिंदूंची दुरवस्था का झाली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे काय ?