भाजपमध्ये या अन्यथा ईडीच्या कारवाईतून कारागृहात पाठवू !
भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.
भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.
बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
अशा पोलिसांना अटक करून कारागृहातच टाकायला हवे !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने याहून वेगळे काय होणार ?
ही घटना बजिरे गावातील बाडारू येथील वेणूरू – नैनाडु रस्त्यावर घडली.
डावी विचारसरणी म्हणजे केवळ फसवणूक आणि अप्रामाणिकपणा असल्याचीही टीका