
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात १६ डिसेंबरला पहाटे आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयीचे वृत्त समजताच पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या आक्रमणाच्या विरोधात स्थानिक लोकांनी जम्मू-राजोरी महामार्गावर केली.
#JammuKashmir | Two civilians killed, one injured as Army sentry opens fire in #Rajourihttps://t.co/N160OB5aZ8
— DNA (@dna) December 16, 2022
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे ! |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !