
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात १६ डिसेंबरला पहाटे आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयीचे वृत्त समजताच पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या आक्रमणाच्या विरोधात स्थानिक लोकांनी जम्मू-राजोरी महामार्गावर केली.
#JammuKashmir | Two civilians killed, one injured as Army sentry opens fire in #Rajourihttps://t.co/N160OB5aZ8
— DNA (@dna) December 16, 2022
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे ! |
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !