काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक

दिवालिया पाकिस्तान अब से १०० वर्ष तक भारत से शत्रुता नहीं रखेगा, पर कश्मीर पर दावा कायम !

१०० वर्षाें से कही पहले ही ‘जिहादी’ पाक को नष्ट करो !

(म्हणे) ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही !’

आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकच्या राष्ट्रीय धोरणात पालट
महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम !

(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे, हे केंद्र सरकारचे पुढचे काम आहे ! – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

‘ज्या नेतृत्वाकडे घटनेच्या कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रहित करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांच्यातच पाकिस्तानच्या नियंत्रणातून पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचीही क्षमता आहे’, असे सिंह म्हणाले.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.

पाकने काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे ! – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकला सुनावले

केवळ असे सुनावून पाक काश्मीरवरील नियंत्रण सोडणार नाही, तर त्याच्याशी युद्ध करूनच त्याने गिळंकृत केलेले भूभाग परत मिळवावे लागणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)

पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे !

काश्मीरची स्थिती पालटण्यासाठी बिहारींकडे काश्मीरचे दायित्व द्या ! – माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची मागणी

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.

अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करा !

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.