लोणकढी थाप !

लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

(म्हणे) ‘काश्मीरच्या मुसलमानांसाठी एक मुसलमान म्हणून आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार !’ – तालिबान  

(म्हणे) ‘काश्मीरच्या मुसलमानांसाठी एक मुसलमान म्हणून आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार !’ – तालिबान  

‘चीनमधील उघूर मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे’, असे बोलण्याचे धारिष्ट्य तालिबानी आतंकवादी का दाखवत नाहीत ? यावरून त्यांचे बेगडी मुसलमानप्रेम आणि भारतद्वेष दिसून येतो !

(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही !’ – तालिबान

(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही !’ – तालिबान

तालिबानची मानसिकता, त्याचा इतिहास आणि पाकची असलेली फूस यांमुळे त्याच्या या बोलण्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? स्वतःच्या पित्याला आणि भावाला ठार करणार्‍या मोगली मानसिकतेच्या जिहाद्यांवर विश्‍वास ठेवण्याचा मूर्खपणा भारत कधीही करणार नाही !

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

२ – ३ आतंकवाद्यांना दिवसाआड ठार करूनही काश्मीरमधील आतंकवादाचा समूळ नायनाट होत नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणेच हा यावरील उपाय आहे !

काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेले पालट

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेले पालट

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१९ मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. या दोन वर्षांत….

जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला.

शेपूट वाकडेच !

शेपूट वाकडेच !

केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.

(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.