सकाळी ६ पूर्वी वाजणार्या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी !
वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्या भोंग्यावर कारवाई करावी.