
विषयाची आवड न्यून झाल्याविना भगवंताची आवड निर्माण होणारच नाही. नाम घेतले आणि चिंता, दुःख दूर झाले नाही, याचा अर्थ नाम घेतलेच नाही. श्रवणाचे रूपांतर नामाविषयी प्रेम निर्माण होण्यात व्हावे. माणसाला श्रवण वर्ज्य वाटते; कारण त्याला स्वतःचे काहीच सोडायचे नसते. सत्पुरुषांजवळ बसून चार शब्द ऐकावेसे वाटले पाहिजे, ही पहिली परीक्षा ! वागण्यात खरा पालट होणे, हा खरा सत्संग. पालट झाला नाही, तर सत्संग घडलाच नाही. आम्ही संतांना केवळ सल्ला विचारतो आणि वागतांना वागायचे तसे वागतो. ही स्वतःचीच फसवणूक असते.
– वि.श्री. काकडे (साभार : ग्रंथ ‘चिंतन’)
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।