विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !
पाक खेळाडू सामन्यांच्या काळात भारतीय खेळाडूंना घायाळ किंवा त्यांना गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पाकिस्तानी खेळाडू हा भारताविरुद्ध खेळतांना हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेतूनच खेळत असतो.