विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !
देशात पाक आणि बांगलादेश येथून मुसलमानांकडून भारतात शिरणार्या घुसखोरांची संख्या पुष्कळ आहे. क्रिकेट सामन्याचे कारण देऊन भारतात घुसखोरांच्या माध्यमातून आतंकवादीही घुसू शकतात.