
पुणे – सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकर्यांच्या विरोधात बोलत आहे. क्रिकेटमध्ये तू एक जानवेधारी होता; म्हणून सगळे तुझ्या पाठीशी उभे राहिले. आमची मुले बहुजन समाजातून गेलेली असल्यामुळे त्यांना तिथे स्थान दिले जात नाही. तसेच शेतकरी स्वरक्षणासाठी आंदोलन करत आहेत, हे दिसत नाही का ? अकलेचे तारे तोडणार्याचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. (खेळाडूंनाही जातीद्वेषातून पहाणारे उद्या समाजामध्ये जातीद्वेष पसरवणार नाहीत कशावरून ? प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केलेल्या अशा मागण्यांना भारतीय जनता निश्चितच महत्त्व देणार नाही ! – संपादक)
विदेशामधील काही लोक भारतातील आंदोलनाविषयी भारतीय शासनाच्या विरोधात टीका करत असल्याने सचिन तेंडुलकर यांनी त्यांना प्रत्युत्तर देत ‘भारतासाठी काय योग्य आहे, हे भारतीय ठरवतील’, अशा आशयाचे ट्विट केले होते.
सौजन्य : टीव्ही 9 मराठी
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani