चाळीसगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस !
पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते.
शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीमुळे पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी पालट झाला आहे, हे विज्ञानवादी कधी मान्य करणार ?
या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी घ्यावा.
सांगली महापालिका क्षेत्रात पुरामुळे मोठी हानी आहे. पूर आल्यानंतर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा जॅकवेल, भुयारी गटार या व्यवस्था ठप्प होतात. या सुविधा पूर्ववत् चालू करणे महापालिकेला अशक्य आहे.
या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वाहतूक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना १०० चादरी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे यांनी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सुपुर्द केल्या.
स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे !