हिंदु नेते असुरक्षित !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्‍ट्रपुरुष आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !

राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचा कारभार प्रशासकांच्‍या हाती !

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधीत्‍व करतात; मात्र नगरसेवकच नसल्‍याने नागरिकांनी त्‍यांचे प्रश्‍न आता मांडायचे कुणाकडे ? आणि ते सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक प्रभागांमध्‍ये स्‍वच्‍छता, भटकी कुत्री, पाणी, जन्‍म-मृत्‍यूचे दाखले यांसह दैनंदिन समस्‍या आता सोडवण्‍यासाठी किंवा वाचा फोडण्‍यासाठी, आंदोलन करण्‍यासाठी कुणीच नसल्‍याने नागरिक हतबल आहेत !

Attacks on Hindus In Bangladesh : बांगलादेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवर वाढत्या आक्रमणांमुळे पलायन !

अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !

राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान !

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.

हिंदुहिताचे वचन देणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा !

हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल.

हिंदु मतपेढी सिद्ध व्‍हायला हवी ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज हे वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा चालू आहे. याविषयी कालीचरण महाराजांना पत्रकारांनी विचारले असता ते म्‍हणाले, ‘‘मी धर्माच्‍या नावावर हिंदूंना एकत्रित आणण्‍याचे कार्य करत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश

महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये महायुतीची सरशी, ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी !

राज्‍यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर ६ नोव्‍हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्‍ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

उमेदवारांच्या छायाचित्राला लिंबू, दोरा, हळद-कुंकू लावून करणीचा प्रकार !

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लिंबू, दोरा, हळद-कुंकू आणि उमेदवाराचे छायाचित्र एकत्र करून करणी केल्याच्या २ घटना सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यांत निदर्शनास आल्या.

Himanta Biswa Sarma on Akbar : ‘अकबरा’वर टिप्पणी केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस !

महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.