हिंदु नेते असुरक्षित !
हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्ट्रपुरुष आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !
हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, राष्ट्रपुरुष आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी !
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात; मात्र नगरसेवकच नसल्याने नागरिकांनी त्यांचे प्रश्न आता मांडायचे कुणाकडे ? आणि ते सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रभागांमध्ये स्वच्छता, भटकी कुत्री, पाणी, जन्म-मृत्यूचे दाखले यांसह दैनंदिन समस्या आता सोडवण्यासाठी किंवा वाचा फोडण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी कुणीच नसल्याने नागरिक हतबल आहेत !
अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल.
कालीचरण महाराज हे वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा चालू आहे. याविषयी कालीचरण महाराजांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी धर्माच्या नावावर हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य करत आहे.
महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ६ नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लिंबू, दोरा, हळद-कुंकू आणि उमेदवाराचे छायाचित्र एकत्र करून करणी केल्याच्या २ घटना सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यांत निदर्शनास आल्या.
महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.