विरोधकांनी आत्मविश्वास गमावला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !
कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
२ आणि ३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर येथे द्वितीय ‘राज्यस्तरीय मंदिर परिषद’ घेण्यात येत आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वहाण्यात आली.
उत्तरप्रदेश येथे योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
‘स्वाधार योजने’च्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सिद्ध करावी, तसेच राज्यातील एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय अधिकार्यांना दिले.