शिक्षणासाठी विदेशात जाणार्या तरुणीची फसवणूक करणार्या एजन्सीविरोधात गुन्हा नोंद !
या एजन्सीने याआधीही अशा प्रकारे कुणाची फसवणूक केली होती का ? याची चौकशी व्हायला हवी !
या एजन्सीने याआधीही अशा प्रकारे कुणाची फसवणूक केली होती का ? याची चौकशी व्हायला हवी !
पोषण आहारासारख्या धान्यामध्येही गैरप्रकार होणे, हे संतापजनक आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !
हिंदूंच्याच देशात विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाला महाविद्यालयाकडून दुसर्या वर्षीही अनुमती न मिळणे दुर्दैवी ! आतापर्यंत नागरिकांना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजल्याचा हा परिणाम आहे !
या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? या गोष्टींच्या नोंदी होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास निर्देश दिले जातील.
‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.
शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?
जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !
केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !
जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागाकडे स्वमान्यतेसाठी ३२० शाळांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ ११ शाळांना ऑनलाईन पद्धतीने स्वमान्यता प्रमाणपत्र मिळाले