नांदेडमधील हिंसाचार !
धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !
धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !
वयाच्या ३३ व्या वर्षी कार्यातील यश, प्रसिद्धी आदी सर्व असतांना अशा चौकटीबाहेरील क्षेत्रात धडाडीने काम करणारी महिला लैंगिक छळवणुकीमुळे आत्महत्या करण्याएवढे टोकाचे पाऊल उचलते, हे अस्वीकारार्ह आहे.
हिंदूंचा सत्य इतिहास स्वातंत्र्यानंतर प्रथमच काही प्रमाणात शिकवला जाणार आहे आणि त्यामुळे हा पालट खरोखरच अतिशय अभिनंदनीय, हिंदूंचा स्वाभिमान परत आणणारा अन् म्हणूनच ‘ऐतिहासिक’ असा आहे !
या हिंदुविरोधी म्हणजेच गांधीगिरी विचारांची ‘होळी’ करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेत प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.
क्षुल्लक असणार्या राखेचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून वाढलेले चुलीचे महत्त्व यांवरून ओघानेच भारतीय संस्कृतीवर चर्चा होईलच. सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची अशी अनेक गुपिते भारतीय संस्कृतीत दडलेली आहेत.
पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !
समाजामध्ये जे काही घडत आहे, त्याचे अंधानुकरण करण्याचा प्रघात सध्या पडलेला आहे. त्यातूनच अशा कृती केल्या जातात. तरीही भारतात अद्याप काही प्रकरणात संस्कृतीचे पालन होत असल्याने याला पुष्कळ मोठा प्रतिसाद मिळत नाही, हेही तितकेच खरे.
‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.