संपादकीय : रामराज्याचा उत्साहात प्रारंभ !
श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा ही सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताची प्राणप्रतिष्ठा !
श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा ही सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताची प्राणप्रतिष्ठा !
एखादा देशव्यापी पालट हवा असेल, तर नेतृत्वासह देशवासीयही त्यासाठी अनुकूल, सकारात्मक, उत्साही असणे आवश्यक असते. ती स्थिती आता निर्माण झाली आहे.
धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !
भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास पंतप्रधानांचे कष्ट, अनुकूल परिस्थिती यांसह रामरायाची कृपाही कारणीभूत !
मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीकडेच वळावे लागेल !
पाकमधील बलुचिस्तान भागातील तुरबत आणि पंचकूर या आतंकवाद्यांच्या २ तळांवर इराणने १७ जानेवारीला आक्रमण केले. जैश-अल-अलद या संघटनेच्या तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे केलेले हे आक्रमण..
विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ?
तंत्रज्ञान किंवा आधुनिक विज्ञान कार्यरत नसतांनाही भारतीय ऋषिमुनींनी लावलेले शोध म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी चपराकच !
जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !
स्वर-राग अर्थात् शास्त्रीय संगीताची गोडी त्यांच्यात निर्माण होण्यासाठी आणि संगीताच्या मार्गावरून योग्य दिशेने चालण्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. असे झाल्यास प्रभाताई यांची शास्त्रीय गायनाची परंपरा निश्चितच पुढच्या पिढीत चालू राहील, हे निश्चित !