संपादकीय : भंगलेले अमेरिकी स्वप्न !
विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !
विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !
फटाक्यांच्या कारखान्यांमधील मृत्यूप्रकरणी उत्तरदायी दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !
पेपरफुटीसारखे देशाच्या भावी पिढीशी संबंधित गुन्हे न्यून होण्यासाठी कडक शिक्षा तत्परतेने व्हायला हव्यात !
देशातील अनैतिकता दूर करण्याचा एक भाग म्हणून बॉलिवूडला टाळे ठोकावे लागेल किंवा त्याचे शुद्धीकरण करावे लागेल !
‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांनी श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याविषयी भारतीय समाज नेहमीच त्यांचा ऋणी राहील !
मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळख असलेली पूनम पांडे हिच्या आकस्मिक मृत्यूची बातमी १ दिवसापूर्वी आली अन् देशभरातील अनेकांना धक्का बसला. तिला ‘सर्व्हायकल कॅन्सर’ झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यू …
मुसलमानांनी कट्टरपणे वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार असतांना हिंदूंसाठी खेदजनक वृत्त नुकतेच समोर आले. तेथे भारतीय पुरोहितांना व्हिसा नाकारला जात आहे. पुरोहितांअभावी तेथील ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत.
अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !
भूमी घोटाळ्याच्या प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) फास आवळल्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे.