छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !
शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.