छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !

शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.

देव, देश आणि धर्म यांसाठी बलीदान देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांसारख्या विरांविषयी भारत कृतज्ञ !

बायझेंटाईन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य यांसारखी सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात असलेली शक्तीशाली साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत होती.

“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !

ऐतिहासिक अभिव्यक्ती !

‘छावा’ने प्रत्येकाला हाती लेखणी घ्यायला लावली. हिंदूंनी आता ती लेखणी केवळ एका पोस्टपुरती मर्यादित न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी ती नेहमी कार्यरत ठेवली पाहिजे.

विकिपीडियाच्या ४ संपादकांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्र सायबर सेलने ४ विकिपीडिया संपादकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण न काढल्याचा आरोप. सायबर सेलने यापूर्वी अमेरिकास्थित विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून वादग्रस्त लिखाण काढण्याची मागणी केली होती

Aurangzeb Tomb : औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याचे थडगे सरकारने का सांभाळावे ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे आहे. क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची जगामध्ये कुठेही प्रथा नाही. विशाळगडावरील बाजीप्रभु यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही.

शंभूराजांची अपकीर्ती करणार्‍या कमाल खान याला तात्काळ अटक करा !

खडवली (तालुका कल्याण) येथे शंभुदुर्ग संघटनेची आंदोलनात मागणी

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करावी !

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या महाराष्ट्रात करावी लागणे, हे दुर्दैवी !

‘छावा’ चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे !

राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘छावा’ चित्रपट विद्यार्थी, युवक यांसह सर्व लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

ऐसा मर्द मराठा पुन: पुन्‍हा जन्‍माला यावा…!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करून महाराष्‍ट्रात चैतन्‍याचे एक नवे युग चालू केले; पण त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब बादशाहसारख्‍या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन …