Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !
पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते.
संपूर्ण देशाला सार्थ अभिमान वाटेल, असे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचीती येईल, तसेच देश-विदेशांतील पर्यटकही आकर्षित होतील.
औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करतांना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्य स्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. हुतात्मा राजगुरु यांचे राजगुरुनगर येथील स्मारकही भव्य आणि प्रेरणादायी होईल, असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही, याची उणीव भासत होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाच्या वतीने या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी संमत झाला आहे
शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.
भारतामध्ये प्रतिवर्षी सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.