हिंदु समाजाकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक !

२८ एप्रिलला एका मुसलमान व्यक्तीने रुईकर वसाहत येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरील जागेत नमाजपठण केले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रुईकर कॉलनी येथे असलेल्या मूर्ती परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवावे ! – शिवप्रेमींचे महापालिकेत निवेदन

२९ एप्रिलला रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ एका मुसलमान व्यक्तीने नमाजपठण केले. या संदर्भातील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

तुळापूर (पुणे) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३५ वी पुण्यतिथी शंभूभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदूंनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

आज सर्व हिंदू संघटित झाले, तरच धर्मरक्षण होईल, यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या करण्यात आलेल्या नृशंस छळाचा ऐतिहासिक दस्तऐवज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात सापडला !

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे.

छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा !

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवतो.

छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार

संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्‍हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.

छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !

औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’

डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.