General Upendra Dwivedi : चीनवर विश्वास ठेवता येत नाही ! – सैन्यदल प्रमुख
हे आता देशातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक झाले आहे. केवळ भारतीयच नाही, तर जगाला हे ठाऊक आहे की, चीन विश्वासपात्र देश नाही !
हे आता देशातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक झाले आहे. केवळ भारतीयच नाही, तर जगाला हे ठाऊक आहे की, चीन विश्वासपात्र देश नाही !
तुघलक, बाबर, अकबर, हुमायू आदी मोगल बादशाहांची रस्त्यांना असणारी नावे पालटण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतांना पालिकेकडून ती का पूर्ण केली जात नाही ? हिंदूंनी आणखी किती वर्षे अशी मागणी करत रहायची ?
या स्थितीवर युद्धस्तरावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे !
सनातन संस्थेच्या वतीने देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथील ९ मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या सर्व ठिकाणी भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी ‘रोप वे’ प्रकल्पाला संमती देण्यात आली. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहिबमध्ये रोप वे बांधण्यालाही संमती देण्यात आली आहे. हेमकुंड साहिबमधील प्रकल्पासाठी २ सहस्र ७३० कोटी रुपये खर्च केले जातील.
निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी न्यायालयावर दबाव आणणे म्हणजे न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्यासारखेच आहे ! अशांच्या विरुद्ध खरेतर कठोर कारवाई झाली पाहिजे.
अय्यर यांना हा प्रश्न ४० वर्षांनंतर कसा पडला ? यापूर्वी त्यांना याची माहिती नव्हती कि बोलण्याचे धाडस नव्हते ?
काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?
रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.
डिझेलविना विद्युतीकरणाकडे वळलेली भारतीय रेल्वे आता आणखी एक नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी चालू करण्याची सिद्धता करत आहे. ही हायड्रोजन रेल्वेगाडी मार्च २०३१ मध्ये भारतामध्ये धावण्याची शक्यता आहे.