देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी घुसखोरांना हाकलवून लावणे हाच अंतिम पर्याय !

भारताचे इस्लामी राष्ट्र होऊ द्यायचे नसेल, तर सरकारने घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया राबवायला हवी !

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी भारताची धर्मशाळा केली. त्यासाठी बाहेरील देशातील आलेल्या मुसलमान घुसखोरांचे पालन-पोषण केले जात आहे. प्रत्यक्षात हे मुसलमान येथे गुन्हगारी करून भारताची डोकेदुखी झाले आहेत. कोणताही इस्लामी देश अन्य इस्लामी देशांतील मुसलमानांना आश्रय देत नसतांना भारताने मात्र अन्य त्यांना आश्रय देऊन स्वतःची अतोनात आणि कधीही भरून न निघणारी हानी करून घेतली आहे !

५ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पाकिस्तानने सहस्रो निर्वासितांना हालहाल करून हाकलून देणे, मुसलमान बहुसंख्य झाल्याने देशभर सर्वत्र हिंदूंचे पलायन, हिंदुद्वेष्ट्यांनी मुसलमान घुसखोरांना आश्रय देऊन भारताची धर्मशाळा केली आणि घुसखोर गुन्हेगार रोहिंग्यांची भारताला डोकेदुखी’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/790710.html

९. घुसखोरांविरुद्ध सर्वच स्तरांवर अळीमिळी गुपचिळी

भारतात सध्या अनुमाने ५ कोटी मुसलमान घुसखोर घुसले असून ते अवैध धंद्यांमध्ये गुंतलेले आहेत. या घुसखोरांमुळे भारतात दंगे आणि गुन्हेगारीचे प्रमाण अतोनात वाढले आहे. बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांच्या भरवशावरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सत्ता हस्तगत करत असतात. त्यामुळे घुसखोरांना त्यांचे पूर्ण संरक्षण असते. त्या घुसखोरांना भारताबाहेर हाकलवून देण्याच्या प्रत्येक मोहिमेला आणि प्रयत्नांना ममता बॅनर्जी यांचा कडवा विरोध असतो. डेन्मार्कमध्ये आश्रय मिळालेल्या मुसलमान निर्वासितांच्या गुन्हेगारी वृत्तीवर प्रकाश टाकणारा अहवाल तेथील शासनाने प्रकाशित केल्यावर तेथील मुसलमान, साम्यवादी, तथाकथित मानवतावादी यांनी त्या अहवालाच्या विरुद्ध एकच आरडाओरड चालू केली होती. भारतातही नेहमी असेच होते. भारतातील घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढायचे म्हटले की, येथील मुसलमान समाज, हिंदुद्वेष्टे नेते, साम्यवादी, विकाऊ पत्रकार, तथाकथित बुद्धीजीवी आणि परकीय पैशावर पोसल्या जाणार्‍या अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) हे सर्वजण एका सुरात त्याविरुद्ध आरडाओरड चालू करतात. ‘घुसखोर हे कसे पीडित, असाहाय्य, गरीब आणि निरूपद्रवी आहेत’, असे चित्र निर्माण करतात अन् असे ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळून घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून देण्याच्या योजनेत खीळ घालतात.

श्री. शंकर गो. पांडे

येथील नोकरशाही आणि न्यायालये यांविषयी काय बोलावे ? येथील भ्रष्ट नोकरशाही १-२ सहस्र रुपयांसाठी त्या घुसखोरांना मतदान, आधार, रेशन अशी विविध कार्ड बनवून देते. पोलीस पैसे खाऊन त्या घुसखोरांना कुठेही बस्तान बसवू देतात. स्थानिक स्वराज्य संस्था घुसखोरांच्या गावातील आणि शहरातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात. वीज आणि पाणी पुरवठा खाते त्या घुसखोरांना या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देतात. दुर्दैवाने अनेकदा न्यायालयेही घुसखोरांविरुद्ध खंबीर धोरण स्वीकारत नाहीत. आज भारतात जे गुन्हेगारीचे प्रमाण कुणा एका समाजामुळे वाढले आहे, याची आकडेवारी शासन कधी घोषित करत नाही.

१०. घुसखोरांना सुविधा आणि हिंदु निर्वासितांची दूरवस्था

भारतात घुसणार्‍या मुसलमान घुसखोरांना अनुकूल होतील, असे कायदे बनवणारे; घुसखोरांना पायघड्या घालून त्यांचे स्वागत करणारे हिंदुद्वेष्टे नेते हे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे धर्मांधांकडून अत्याचाराने पीडित झालेले हिंदु, बौद्ध, जैन, शीख भारताच्या आश्रयाला येतात, तेव्हा मात्र अशा पीडितांना भारताचे नागरिकत्व देण्यास विरोध करतात. आज भारतात आश्रयार्थ आलेल्या आणि विविध राज्यात बसलेल्या हिंदु निर्वासितांची अवस्था अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी, शिक्षण अन् औषधे यांच्या अभावापायी अत्यंत हलाखीची आहे.

११. देशातील नागरिकांनी सावध न झाल्यास भारताचे वर्ष २०४७ पर्यंत इस्लामीकरण होण्याची शक्यता !

आता तरी हिंदूंनी हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष, नेते, बुद्धीजीवी आणि साम्यवादी यांचे या देशाला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे षड्यंत्र ओळखून सावध अन् शहाणे झाले पाहिजे अन् त्यांचे षड्यंत्र उधळून लावले पाहिजे. अन्यथा या देशाची अवस्था येत्या २०-२५ वर्षांत लेबनॉनसारखी होईल. भारत हा लेबनॉनप्रमाणे हिजबुल्ला, हमास, इसिस यांसारख्या एखाद्या आंतकवादी संघटनेचा अड्डा बनेल. भविष्यात आपल्या मुलांबाळांचे, लेकीसुनांचे भवितव्य सुरक्षित रहाणार नाही. दिवसाढवळ्या हिंदु मुली, स्त्रिया पळवल्या जातील. केरळमधील शेकडो हिंदु आणि ख्रिस्ती तरुण मुली ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी अन् ‘सेक्स स्लेव्ह’ (संभोगासाठी गुलाम) म्हणून प्रतिमास पाठवल्या जातात. भारतात मुसलमान घुसखोर असेच घुसत राहिल्यास आणि त्यांची लोकसंख्या अशीच ‘हम पाँच हमारे पच्चीस’ (आम्ही ५ आमची मुले २५) या सूत्राप्रमाणे वाढत राहिली, तर भारतातील हिंदूंची अवस्था काय होईल ? याची साधी कल्पना करणेही असह्य आहे.

आज केवळ हिंदु कार्यकर्त्यांच्याच धर्मांधांकडून दिवसाढवळ्या हत्या होतात. उद्या सर्वसामान्य हिंदूंच्याही हत्या होतील. भारतातील सर्व गायींची रवानगी पशूवधगृहात होईल. कोणताही मुसलमानेतर जीवित आणि वित्त सुरक्षित रहाणार नाही. जिथे इस्रायलमधील शूर, लढवय्ये, सदैव युद्ध सज्ज आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र संपन्न असणार्‍या, जिथे प्रत्येक युवक-युवतींना अनुक्रमे ३ अन् २ वर्षांचे लष्करी शिक्षण घेणे सक्तीचे आहे; त्या यहुद्यांवर ‘हमास’सारख्या जिहादी संघटनेचे आतंकवादी दिवसाढवळ्या आक्रमण करून त्यांच्या शेकडो स्त्री-पुरुषांची हत्या करू शकतात, १ सहस्र ५०० इस्रायली नागरिकांना बंदी बनवून आपल्यासमवेत पळवून नेऊ शकतात; तिथे निःशस्त्र, सदैव बेसावध, बेशिस्त आणि कोणतेही लष्करी प्रशिक्षण नसणार्‍या हिंदूंच्या जीविताची काय शाश्वती असणार ?  वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून ५ लाख हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी विस्थापित व्हावे लागले. सहस्रो हिंदु मुली आणि स्त्रिया यांवर अमानुष बलात्कार झाले. त्या वेळेसही या देशात पोलीस दल, लष्कराची तीनही दले, अनेक हिंदू नेते आणि संघटना होत्या; पण कुणीही ही अप्रिय घटना रोखू शकले नाही. तेव्हा सर्व हिंदु, बौद्ध, शीख, जैन या समाजाने यापासून योग्य तो धडा आणि बोध घेऊन नेहमी प्रतिकाराच्या सिद्धतेत असले पाहिजे. प्रतिकारासाठी आवश्यक असणार्‍या साधनसामुग्रीने सज्ज असले पाहिजे. प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणासाठी स्वतःची अन् प्रत्येक हिंदू स्त्री-पुरुष बंधूभगिनीची मानसिक सिद्धता करवून घेतली पाहिजे, तरच या देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून राहील. अन्यथा भारताचे वर्ष २०४७ पर्यंत इस्लामीकरण करण्याचे ‘पी.एफ्.आय.’ (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घातलेल्या) या संघटनेचे स्वप्न हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या सहकार्याने प्रत्यक्षात उतरल्याविना रहाणार नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.