गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !
हिंदूंनो, आता धर्मांध मुसलमानच नव्हे, तर ख्रिस्तीही तुमची मंदिरे पाडून चर्च उभी करत आहेत, हे जाणा ! ही परिस्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
हिंदूंनो, आता धर्मांध मुसलमानच नव्हे, तर ख्रिस्तीही तुमची मंदिरे पाडून चर्च उभी करत आहेत, हे जाणा ! ही परिस्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
हिंदूंनी धर्मशिक्षण घेतल्यास त्यांच्या धर्माभिमान निर्माण होईल आणि मग ते डॉ. रोज यांच्या सारख्यांच्या भूलथापांना कदापि बळी पडणार नाहीत, तसेच कुणीही त्यांचे धर्मांतर करू शकणार नाही !
अशा प्रकरणांवर वृत्तवाहिन्या कधी चर्चासत्र घेणार नाहीत, तसेच बुद्धीप्रामाण्यावादी आणि पुरो(अधो)गामीही काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.
प्रतिदिन उघड होणार्या अशा घटनांवरून प्रत्येक ख्रिस्ती पाद्र्यांचा आता इतिहास आणि वर्तमान तपासण्याची वेळ आली आहे, असेच कुणालाही वाटेल ! अशा पाद्र्यांना भारतात मात्र शांतीचा पुतळा समजले जाते, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.
हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !
अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
असे शिक्षक ‘शिक्षक’पदाला काळीमाच होत ! अशांवर कठोर कारवाई केली, तर अन्यांना त्याचा वचक बसेल !
देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !