‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान
काश्मीरचा प्रश्न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.
काश्मीरचा प्रश्न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.
नेपाळची जनता चीनच्या षड्यंत्राच्या विरोधात आता जागृत होत आहे, हे चांगले लक्षण आहे. अशा जनतेला आता भारताने साहाय्य करणे आवश्यक आहे !
चीनप्रमाणेच पाक सैन्यही सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याने सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आणि त्याचाच परिणाम त्याचे तुकडे होण्यावर होईल. चीन आणि पाक यांचे तुकडे भारताच्या पथ्यावर पडणार आहेत, हे मात्र नक्कीच !
सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.
पाक असो कि चीन दोघेही भारताचे शत्रू आहेत; मात्र मुसलमानांच्या मतांसाठी समाजवादी पक्ष पाककडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होते ! असा पक्ष सत्तेत आल्यास त्याने पाकच्या घुसखोरांना पायघड्या घातल्यास आश्चर्य वाटू नये !
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !
चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्या काही विमानांच्या फेर्या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्या ४४ फेर्या रहित करण्याचा निर्णय घेतला.
भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.
‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद !