मुक्त पत्रकार राजीव शर्मा याने चिनी गुप्तहेरांना भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड !
देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
चीनला शह देण्याचा फिलिपीन्सचा प्रयत्न !
व्हिएतनामसह अन्यही आशियाई देशांनीही दाखवली रुची !
बीजिंग येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार्या हिवाळी ‘ऑलिंपिक’ स्पर्धेच्या दृष्टीने ‘झीरो कोरोना पॉलिसी’च्या नावाखाली चिनी प्रशासनाने तब्बल २ कोटी चिनी नागरिकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये २१ दिवसांसाठी बंद केले आहे.
‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती
पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉरमुळे बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांना प्रचंड हानी होत आहे अन् त्यांच्या समवेत चीनलाही हानी होत आहे. त्यामुळे येणार्या दिवसांमध्ये चीनच्या विरोधातील रोष वाढतच राहील, यात काहीही शंका नाही.
सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला दम
आता केवळ वक्तव्य नाही, तर सक्षम सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
सर्वसामान्य नागरिकांनी कर चूकवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी यंत्रणांची तत्परता करचूकवेगिरी करणार्या शत्रूराष्ट्राच्या आस्थापनांच्या संदर्भात का दिसत नाही ?