वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !

वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !

चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ?

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !

(म्हणे) ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून कौतुक !’

(म्हणे) ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून कौतुक !’

पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ हा साधा नियमही न पाळणारे ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्र ! अविश्‍वासार्ह वृत्तांचा भरणा असलेले हे वृत्तपत्र म्हणे ‘ग्लोबल’ !

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे !

शत्रू राष्ट्रांशी भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

शत्रू राष्ट्रांशी भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्‍व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे

भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्‍यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती

पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती

राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण

गलवानमधील संघर्षामध्ये चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले ! – ऑस्ट्रेलियाच्या दैनिकाचे वृत्त

गलवानमधील संघर्षामध्ये चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले ! – ऑस्ट्रेलियाच्या दैनिकाचे वृत्त

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा बहुतेक प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत केलेला आहे; मात्र खोटारडा चीन ते नाकारत आला आहे. तरीही या घटनेतून भारतीय सैन्याच्या क्षमतेची चीनला जाणीव झाली आहे, हेही नसे थोडके !

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.