‘चीन विश्वासू नाही’, हे काही दशकांपूर्वीच स्पष्ट झाले असतांना भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

नवी देहली – चीन जोपर्यंत त्याच्या सैनिकांची संख्या अल्प करणार नाही तोपर्यंत भारतही स्वतःच्या सैनिकांची संख्या अल्प करणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
Won’t Reduce Troops At Border Unless China Does, Says Rajnath Singh https://t.co/6iDi1Sa1QP pic.twitter.com/ZGyAyjZYno
— NDTV News feed (@ndtvfeed) January 23, 2021
‘चीनने भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का ?’ या प्रश्नावर राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘यात कोणतीही शंका नाही. भारत-चीन यांच्यातील वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो.’’
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
राजनाथ सिंह म्हणाले की, भारत स्वतःच्या सीमाक्षेत्रात गतीने पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीनने काही योजनांवर आक्षेपही घेतला आहे.
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !