विश्वासघातकी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !

बीजिंग (चीन) – चीनने ४ मासांपूर्वीच लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील सैनिकांची संख्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी वाढवायची नाही, असा प्रस्ताव दिला होता; मात्र त्याच्याकडूनच या प्रस्तावाचे उल्लंघन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. चीनने लडाखमधील सैनिकांची संख्या गुपचूप वाढवली आहे. यामुळे सीमेवरील तणावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
China breaks September pact, consolidates troops positions in eastern Ladakh#Video #IndiaChinaStandOff https://t.co/wqkB9eP3Bx
— IndiaToday (@IndiaToday) January 24, 2021
चीनने दौलत बेग ओल्डीजवळच्या नव्या जागांवरही सैनिकांची संख्या वाढवली आहे. चीनच्या या हालचाली पहाता भारतीय सैन्य सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी भारतीय सैन्याकडून घेतली जात आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला