विश्वासघातकी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !

बीजिंग (चीन) – चीनने ४ मासांपूर्वीच लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील सैनिकांची संख्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी वाढवायची नाही, असा प्रस्ताव दिला होता; मात्र त्याच्याकडूनच या प्रस्तावाचे उल्लंघन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. चीनने लडाखमधील सैनिकांची संख्या गुपचूप वाढवली आहे. यामुळे सीमेवरील तणावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
China breaks September pact, consolidates troops positions in eastern Ladakh#Video #IndiaChinaStandOff https://t.co/wqkB9eP3Bx
— IndiaToday (@IndiaToday) January 24, 2021
चीनने दौलत बेग ओल्डीजवळच्या नव्या जागांवरही सैनिकांची संख्या वाढवली आहे. चीनच्या या हालचाली पहाता भारतीय सैन्य सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी भारतीय सैन्याकडून घेतली जात आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman