बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्याने हिंदूंचे आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण कसे होणार ?
अल्पसंख्य धर्मांध हिंदूंच्या असंघटितपणाचा अपलाभ घेत त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि अरेरावी करतात, हेच या घटनेतून सिद्ध होते !
याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !
इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे हिंदुद्वेषी युती सरकार असल्याने हिंदूंची स्थिती पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी तेथील जनतेने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?