मध्यप्रदेशात काही ठिकाणी पठाण चित्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा !
घोषणा देणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करून ‘पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही’, असा वचक निर्माण करावा !
घोषणा देणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करून ‘पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही’, असा वचक निर्माण करावा !
काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !
‘जिहाद्यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना ‘हिंदूमुक्त इस्लामी देश’ हवा आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गापूजेच्या वेळीही हिंदूंवर आक्रमण झाले होते’, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
अशी स्थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशाच्या राजधानीत हिंदूंची अशी स्थिती असेल, तर अन्यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
बांगलादेशात गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या नावाने सामाजिक माध्यमांतून अशा पोस्ट करून त्यांच्यावर आक्रमण करण्याची नवी पद्धत मुसलमानांनी शोधून काढली आहे.
देहलीमध्ये एका हिंदूची शिरच्छेद करून हत्या केल्यावर केले ९ तुकडे !
अशा घटनांचे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत .पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !