शिकारीपुरा (कर्नाटक) येथे क्षुल्लक कारणावरून हिंदु तरुणावर धर्मांध मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण !

काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या मुसलमानबहुल भागातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरद्वारे कारवाई !

जर अतिक्रमण झाले होते, तर आधीच त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? अतिक्रमण होत असतांना प्रशासन झोपले होते का ? हिंदूंवर आक्रमण झाल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार आहे का ?

कल्याण येथे क्षुल्लक कारणावरून वाद घालत धर्मांधांकडून हिंदूवर आक्रमण !

धर्मांधांची वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

संपादकीय : …अन्यथा पाकिस्तानात जा !

मुसलमानांनी कट्टरपणे  वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !

धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ‘अक्कलकोट बंद’ला १०० टक्के प्रतिसाद !

अक्कलकोट बंद करण्याची वेळ येईपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही ?

धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होतांना पोलीस झोपले होते का ? अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाका !

‘२१ जानेवारी २०२४ च्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यास धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी …

Kerala PFI Death Penalty : केरळमध्ये भाजप नेत्याची हत्या करणार्‍या पी.एफ्.आय.च्या १५ जणांना फाशीची शिक्षा !

मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. १५ पैकी ८ आरोपींनी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते, तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना साहाय्य केले होते.

विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु बंदीवानांनी २२ जानेवारीला कारागृहात श्रीरामोत्सव साजरा केल्याने मुसलमान बंदीवानांनी केले आक्रमण !

मुसलमान कारागृह अधीक्षकांच्या चिथावणीवरून आक्रमण करण्यात आल्याचा होत आहे आरोप !

Shiva Temple Vandalized WB : हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !

Tiger Raja Singh Announced : भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्‍यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !