काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक घायाळ
आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !
आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !
राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.
अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !
चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !
देहलीमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्यांना चपराक !
राष्ट्रोत्कर्षासाठी सदाचारी, कर्तव्यदक्ष, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रहित जपणारा नेता जनतेला हवा असतो. निवडणुकीच्या आधी उमेदवार विविध प्रकारची आश्वासने जनतेला देत असतात; मात्र निवडून आल्यानंतर राजकारण्यांना याचा विसर पडतो.
देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.
विश्वासघातकी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !
जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.
संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.