
नवी देहली – चीन आणि भारत यांनी पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे; म्हणजेच जूनमध्ये भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार केली ती जागा आपण सोडली आहे; पण देपसांगच काय, जिथे चीनच्या सैन्याने छावण्या उभारल्या आहेत ?, असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केंद्रातील भाजप सरकारला विचारला आहे.
Today media announces that India and China have completed withdrawal of troops from Pangong Lake area. That Is, India has given up what in June we took going across LAC. But what about Depsang where on our side of LAC the PLA came across and built a pucca Cantonment? Silence!
— Subramanian Swamy (@Swamy39) February 20, 2021
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !