Kerala ‘Vande Mataram’ : (म्हणे) ‘वन्दे मातरम्’चे पूर्ण गायन हा रा.स्व. संघाच्या धोरणाचा भाग !’ – माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन्
संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ न गाणे हे काँग्रेसचे मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचे धोरण होते आणि ते आता केंद्रातील भाजप सरकारने कायद्याद्वारे रहित केले आहे. त्यामुळे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाणे कायदेशीर झाले आहे. त्याचे कुणी उल्लंघन करत असेल, तर अशांवर कारवाई झाली पाहिजे.